Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

Contacts Us

 

Contact Us !

Welcome to dralokkadam.blogspot.com!

Please email us if you have any queries about the site, advertising, or anything else.

contact-us

dralok88kadam@gmail.com

We will revert you as soon as possible...!

Thank you for contacting us!
Have a great day

This page is generated with the help of Contact Us Page Generator

Comments

Popular posts

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction)

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction) पुरुषांमध्ये लिंग (शिश्न) ताठ होण्यामध्ये समस्या.... सेक्स करताना नॉर्मली पुरुषांमध्ये काम उत्तेजना निर्माण होऊन लिंग ताठ होते. मात्र, काही पुरुषांमध्ये लिंग (penis) ताठरता होण्यासंदर्भात समस्या निर्माण होतात.. काही पुरुषांचे लिंग (शिश्न) ताठ होत नाही . काही पुरुषांचे शिश्न ताठ होते मात्र तर जास्त वेळ ताठरता टिकत नाही त्यामुळे स्त्रीच्या योनी (vagina) मध्ये घुसवताना समस्या निर्माण होते..काही पुरुषांचे लिंग ताठ होते,योनी मध्ये  घुसवल्यावर जास्त वेळ लिंग ताठ राहत नाही..म्हणून सेक्स चा आनंद दोघानाही घेता येत नाही... यामुळे पुरुषांचा मनात एक नकारात्मक आणि लाजिरवाणा दृष्टिकोन निर्माण होतो. स्त्रीला देखील  असमाधान वाटल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा उत्पन्न होते.. ही समस्या का निर्माण होते.. ?  सामान्यतः याची दोन प्रमुख कारणे आहे. एक शारीरिक व दुसरे मानसिक कारण आहे.. शारीरिक कारण मध्ये तुम्हाला कोणतही दीर्घकालीन आजार असतील ,जसे डायबेटिस , बीपी, कोलेस्टेरॉल, ओबेसिटी, अथेरोस्कलेरोसीस, अल्कोहोल सिगारेट चे अतिस...

मिलिंद प्रश्न

  मिलिंद प्रश्न  "मिलिंद प्रश्न " भारतीय साहित्यमधील  प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरू-शिष्य यांच्या संवाद वर "भगवतगीता " हा ग्रंथ हा आधारित आहे. जसे अष्टावक्र आणि राजा जनक या गुरु शिष्य वर आधारित "अष्टावक्रगीता" हा ग्रंथ आहे..तसा बौद्ध भिखु नागसेन आणि राजा मिनांडर (मिलिंद) या गुरू-शिष्य  यांच्यातील संवाद वर आधारित "मिलिंद प्रश्न" हा प्रसिद्ध ग्रंथ आहे.. राजा मिनांडर (मिलिंद) हा "बॅक्ट्रिया" चा इंडो-ग्रीक शासक होता. इसवी सन पूर्व 206 ते इसवी सन पूर्व 140 चे दरम्यान बॅक्ट्रीया म्हणजे आताचे ताजकिस्थान अफगाणिस्तान या प्रदेशवर राज्य करत होता. मिनांडर हा मूळचा ग्रीस देशाचा असून त्याचे साम्राज्य हे आताच्या अफगाणिस्तान पासून पाकिस्तान व पंजाब पर्यंत पसरले होते.मिनांडर हा खूप पराक्रमी राजा होताच ,त्या बरोबरच तो खूप हुशार ,वाद विवादात निपुण, तत्वज्ञानी आणि तार्किक होता.  त्याचा ग्रीक आणि भारतीय शास्त्र चा सखोल अभ्यास होता. त्याच्याशी वादविवाद करणे सोपे न्हवते. दुसरीकडे, भिखू नागसेन हे "अरहंत " पदावर पोहचलेले ...